मालेगाव : शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबविली. सत्ता आल्यावर पहिले काम कर्जमुक्तीचे केले. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु, नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात. […]
नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा […]
मालेगाव : कोविड काळात दोन आव्हान होते. एक धारावी तर दुसरं आव्हान मालेगावच होतं. पण मी घरात बसूनही येथील लोकांच्या मदतीने कोविडवर मात केली आहे. हे मिंध्ये गटाला जमणार आहे का, यांचा कृषीमंत्री शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने बोलतो ते पहा. या मिंध्ये गटाने पक्षाचं नाव चोरले, धनुष्यबाण चोरले पण माझ्या जिवाभावाची माणसं चोरू शकत नाही. अन्यथा […]
नांदेड : तेलंगणासारखे शेतकरी, दलित वर्गांसाठी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणून दाखवा, असे ओपन चॅलेंज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिले. तसेच तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती (BRS) आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत देत तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे करा अन्यथा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या (Ahmednagar District Bank Election) चेअरमन पदाच्या निवडणुकीत चुकीची गोष्ट घडली आहे. यामध्ये काय घडलं? काय नाय घडलं? कोणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही. त्यांना असा झटका देणार की दहा पिढ्या त्याला आठवलं पाहिजे, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
नंदुरबार : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने […]
नवी दिल्ली : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा दुबे यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ‘नायक’च्या शूटिंगसाठी वाराणसीला आली होती. सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये ती थांबली. #AkankshaDubey‘s body was found today in a Hotel room in Sarnath. She attended a birthday party last […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आज देशभरात मोदी सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. राजधानी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महात्मा गांधींच्या समाधीसमोर सत्याग्रह (Congress satyagraha) होणार होता, पण दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. यानंतर काँग्रेसने सत्याग्रहाची जागा बदलली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी […]
अहमदनगर : महापशुधन एक्स्पोमध्ये फिरत असताना मला एकाने एक रेडा दाखवला आणि म्हणाला की, या रेड्याची किंमत बारा कोटी आहे. मला ही किंमत ऐकून नवलच वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही पाहिलाय का बारा कोटींचा रेडा, अशी मिस्कील टिपणी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकलोळ उडाला. अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री […]
मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात आज (26 मार्च) मुंबई इंडियन्सचा (MI) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश मिळवला. दोन्ही संघांची कामगिरी पाहता जेतेपदाचा सामना खूपच रोमांचक […]