कोल्हापूर : मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. शाळेत असताना मला दलित अस्पृश्यतेच्या बाबत काहीच मिळालं नाही. फक्त तीन चार लाईनच शाळेत शिकवल्या. मात्र, आज उलटं होत आहे. जो काही इतिहास आहे तो मिटवला जात असल्याचे म्हणत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल […]
कोल्हापूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी कोल्हापुरात एका सर्वसाधारण टेम्पो चालकाच्या घरी भेट […]
बारामती : काही दिवसांपूर्वी लोकसभेला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर सर्वात मोठी घडामोड समोर आली असून, खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) विधानसभेत बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी (दि.3) बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून […]
पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचाराच केल्याची (Pune Rape Case) घटना ताजी असतानाच 21 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात असणाऱ्या बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. (Gang Rape On Young Girl In Pune) समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य […]
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या लगबगीला जोर आला असून, आजच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्या पक्षाचे प्रचार गीत लाँच केले असून, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात आता आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Satavarte) यांनी विधानसभेत्या निवडणुकीत उडी घेत थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी थेट पंगा घेतला […]
हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. राजकारणात महत्वकांक्षा असतात
अस्पृश्यता नाहीशी झाली आहे, पण ब्रिटिश काळात बनवलेल्या कायद्यांचा प्रभाव अजूनही आहे.
मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर 2000 साली अझरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
माताभगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही
एनडीएमध्ये सामील झाल्यानंतरही अजितदादा सातस्याने मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत.