लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षांमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील JMM ला झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.
पवारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी राहुल गांधींनी याबाबत लवकरच कळवतो असे सांगितले होते.
राज्य सरकारने नुकत्याचा जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकना शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
20 वर्षांपूर्वी दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात 5 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?