- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
निवडून येणारी सरकारं पाडली जातायत…कपिल सिब्बलांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी सत्तेत असलेले सरकार जात नवं सरकार अस्तित्वात आले आहे. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रत्यक्ष नाव न घेता भाजपाला टोला लगावला आहे. 2014 नंतर देशात आठ सरकार पडली. मेघालय, मनीपूर, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील निवडून आलेली सरकारे पाडली गेली आहेत. तरीही न्यायालय आणि जनता शांत आहे, अशा शब्दात […]
-
ईडी भाजप मंत्र्यांवर नाही तर फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सिब्बलांचा केंद्रावर निशाणा
नवी दिल्ली : देशात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवायावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रावर तसेच भाजपवर कडाडून टीका केली आहे. देशात सध्या केवळ विरोधकांवर ईडीच्या कारवाया सुरु आहे. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करताना दिसून येत नाही. विरोधकांना धमकावले जात आहे त्यांच्यावर कारवाया करत असल्याचे म्हणतच सिब्बल यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खासदार […]
-
Mardini Chatrapati Tararani : सोनाली साकारणार छत्रपती ताराराणींची भूमिका
मुंबई : मराठी अभिनेत्री (Marathi actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आपल्या बहुचर्चित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात सोनाली ही छत्रपती ताराराणीची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून होती. आता या सिनेमाचा रोमांचकारक टिझर (Teaser) भेटीला आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राहुल जनार्दन जाधव हे […]
-
खासदार अमोल कोल्हे म्हणाले… मी सर्वांची माफी मागतो, काय आहे प्रकरण?
मुंबई : शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोल्हे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. कोल्हे यांनी घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केला. याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी देखील मागितली आहे. तसेच बेळगावमधील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या कार्यक्रमाला […]
-
संपत्ती वादावर अभिनेता नवाजुद्दीनने उचलले मोठे पाऊल, कोट्यवधींची जमीन…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मीडियाच्या चर्चेत आहे. पत्नीशी वाद आणि त्यानंतर जमिनीचा वाद यामुळे नवाजुद्दीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र यावर त्याने आता तोडगा काढला आहे. सिद्दीकीने त्याच्या मूळ गावी मुझफ्फरनगरला पोहोचला, त्यानंतर त्याने वडिलोपार्जित जमिनीचे पॉवर ऑफ अॅटर्नी त्याच्या 3 भावांच्या नावावर देऊन जमिनीच्या वादापासून स्वतःला दूर […]
-
त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा ‘या’ दिवशी शपथविधी पार पडणार
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 8 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील शपथविधी सोहळ्याला पोहोचणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 60 पैकी 32 जागा जिंकल्या, तर त्याचा मित्रपक्ष आयपीएफटीने एक जागा जिंकली. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण […]
-
पोस्टर वॉर! कसबा एक झाकी है, कोथरूड नागपूर बाकी है…
पुणे : कसबा व चिंचवड पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये कसब्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. दरम्यान भाजपचा बालेकिल्ला असलेला कसब्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांविरोधात पोस्टर बाजी करण्यात आली आहे. कसबा एक झाकी आहे, कोथरूड नागपूर बाकी आहे… अशा आशयाचे […]
-
डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतील दूर… जाणून घ्या उपाय
मुंबई : डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने झोप न लागणे, नीट झोप न लागणे, खाण्यापिण्याची कमतरता ही या समस्येची कारणे असू शकतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे तुमचा लुक पूर्णपणे खराब करतात. पण आता काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या साह्याने तुम्ही सहजरित्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे […]
-
संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून टाकावी, राणेंचे फडणवीसांना पत्र
मुंबई : ठाकरे कुटुंबीय आणि राणे कुटुंबीय या दोन्ही राजकीय नेतेमंडळींमधील वाद हे सगळ्यांना माहितच आहे. दोघेही एकमेकांवर आरोप तसेच टीका करण्याची एक संधी देखील सोडत नाही. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांना पोलीस […]
-
मुख्यमंत्र्यांनी उडवा उडवीची उत्तरे न देता ठोस निर्णय घ्यावा; थोरातांची मागणी
मुंबई : सरकारने, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांची अंगणवाडी सेविकांबाबतची भूमिका योग्य नसून सरकारने याबाबत तातडीने निर्णय जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. गंभीर स्वरुपाच्या प्रश्नांनबाबत उडवा उडवीची उत्तरे न देता ठोस निर्णय घ्यायला हवा. अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी […]









