- Letsupp »
- Author
- shrikant letsup
shrikant letsup
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून कानफाटात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत विधिमंडळात जातात…
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. संजय राऊत म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे […]
-
बोम्मईंना जशास तसं उत्तर द्या, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर संतापले…
नागपूर : महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुन्हा एकदा केला. याला उत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली पाहिजेत. त्यातून सीमाभागातील मराठी […]
-
‘कोयता गँग’चा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार थेटच बोलले…
नागपूर : कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा उपस्थित करताना […]
-
देवेंद्र, दादा आणि सगळ्यांचाच आवाज एका फटक्यात बंद…
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ध्वनी यंत्रणा बंद असल्याने जवळपास 55 मिनिटं सभागृह बंद राहिल्याचे दिसून आले. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, त्यांना वाट मोकळी करण्यासाठी कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणामुळे सभागृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांची वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. तर अशा पद्धतीने सभागृह बंद राहणे ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत […]
-
गुजरात जिंकणाऱ्या नेत्याच्या मुलीचा गावात पराभव…
जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची गड आला पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. कारण त्यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण […]
-
जगद्गुरू तुकोबांचे शिळामंदिर कसं आहे?
कृष्णपाषाणात घडवलेल्या तुकोबाच्या शिळामंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहू येथे झाले. हे मंदिर नेमकं कसं आहे? जाणून घेऊयात…
-
टी-20 मध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम
सिडनी : क्रिकेट म्हणजे सर्व अशक्यतांचा खेळ आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी मॅच कशी फिरेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. टी-20 क्रिकेट फलंदाजांना थोडं जास्तच महत्व असतं. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. कमी चेंडूत जास्त धावा कराव्या लागत […]
-
रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरने झळकावले झंझावाती शतक
मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अजुर्न तेंडुलकर याने रणजी पदापर्णातच झंझावती शतक झळकावले आहे. अर्जुनने राजस्थानविरुद्ध झंझावाती शतक झळकावून गोव्यासाठी रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. यासह अर्जुनने त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अर्जुनने रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप सी सामन्यात गोव्यासाठी 7 व्या क्रमांकावर […]
-
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्याचा थरार रंगला. अखेर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चार धावांनी पराभव करत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-1 ने बरोबरी साधलीय. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने 20 धावा केल्या. 21 धावांचा पाठलाग करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघ 16 […]
-
ईशान किशानचे वादळी द्विशतक; कोहलीचे तीन वर्षानंतर ‘विराट’ शतक
ढाका : बांगलादेशविरूद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 409 धावा केल्या. तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. यानंतर मात्र विराट कोहली आणि ईशान किशनने जोडीने बांगलादेशच्या […]









