- Letsupp »
- Author
- shrikant letsup
shrikant letsup
-
शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील पहिल्या महिला मंत्री अदिती तटकरे कोण आहेत?
शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विकास विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर अनेक खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. जाणून घ्या अदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास.
-
सुषमा अंधारे ‘मातोश्री’च्या नव्या बडव्यांमध्ये?
अजित पवारांच्या बंडांनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
-
माजी महसूल मंत्री Shalini Patil यांची संपूर्ण मुलाखत लवकरच…
माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलं आहे. त्यांची स्फोटक मुलाखत लवकरच…
-
बळीराजा संकटात… उभ्या पिकात अन् डोळ्यात पाणी
यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा पुन्हा एकदा नवीन संकटात सापडलाय. त्यामुळे तुम्हीच सांगा आम्ही जगायचं तरी कसं? असा आर्त सवाल शेतकऱ्यांकडून सरकारला विचारला जात आहे.
-
रविकांत तुपकर यांची स्फोटक मुलाखत..
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
-
चांद्रयान मोहीम-3चा फायदा कसा? सोप्या भाषेत समजून घ्या!
चांद्रयान-3 मोहीम आहे तरी कशी? चांद्रयान मोहीम-2 आणि 3मधील फरक काय? त्याचा कसा फायदा होणार? यासह इतर काही महत्वाच्या मुद्द्यांवर जाणून घेण्यासाठी लेट्सअपने नासा स्पेस अभ्यासक लीना बोकील यांच्याशी खास संवाद साधला होता.
-
KCR यांचा आता राजू शेट्टींच्या शिलेदारावरचं डोळा
शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांची रोखठोक मुलाखत, लवकरच…
-
एका घरात 2 दोन चुली करायला, आम्हाला जबाबदार धरणार का? बडतर्फीनंतर खदखद बाहेर
राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे शरद पवार आणि अजितदादा असे दोन गट पडले आहे. यामुळे दोन्ही गटाकडून (Nationalist Congress Party) संघटनेत बडतर्फीची कारवाई सुरु आहे. नेते भांडत आहे, आम्हा कार्यकर्त्यांची चूक काय? असा सवाल बडतर्फीनंतर कार्यकर्ते उपस्थित करत आहे. दौंड येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (vaishali nagwade) यांच्यावर पक्षाकडून बडतर्फीची कारवाई होताच त्यांच्या मनातली […]
-
चांद्रयान 3 मोहिमेचे नेमके उद्दीष्ट काय? जाणून घ्या सविस्तर
भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेकडे अख्या जगात लक्ष लागून आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 हे अंतराळात प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान 3 या नव्या मिशनचा भारताला काय फायदा होणार? याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
-
Saamana On PM Modi : राज्य पेटवून मजा बघायचे हे निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते…
Saamana On PM Modi : आपलाच देश, आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते, अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीकेचे बाण सोडले आहे. ‘सामना’च्या (Saamana) अग्रलेखातून (Agralekh) प. बंगालच्या निवडणुका तसेच भाजपने कसा हिंसाचार घडवला? यावर भाष्य करण्यात आलं आहे. मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत […]









