- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
करदात्यांसाठी मोठी बातमी! परदेशात जाण्यासाठी आयकर विभागाचं ‘हे’ प्रमाणपत्र असणार बंधकारक
करदात्यांसाठी एक नियम घालून देण्यात आला आहे. त्यानुसार करदात्यांना परदेशात जाण्याअगोदर Income tax clearance घेणे अनिवार्य असणार आहे.
-
एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या, अत्याचाराचाही संशय; कर्नाटक सीमेवरून आरोपीला अटक
Girl Murder मुंबईतील उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करा; Ayushmann Khurrana ने केलं आवाहन
Ayushmann Khurrana आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
-
एसटी महामंडळाला विठ्ठल पावला ! तब्बल 29 कोटींची झाली ‘आषाढी वारी’
Aashadhi Wari निमित्त 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांनी एसटीतून सुरक्षित प्रवास केल्याने एस.टी. ला 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
-
लोकसभा निवडणुकामधील चुकांची पुनरावृत्ती टाळा; विखेंनी कार्यकर्त्यांना ठणकावले
Radhakrishan Vikhe यांनी विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्याच्या सूचना दिल्या
-
काँग्रेसकडून ‘मविआ’मध्ये दहा जण भांडणार; खर्गेंनी तयार केली तगडी फौज
Mallikarjun Kharge यांच्याकडून राज्यातील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत.
-
…म्हणून अतिवृष्टी होताच पुण्यात पूर; माजी आमदार विजय काळेंनी सांगितली कारणं
EX MLA Vijay Kale यांनी अतिवृष्टी झाली की पुणं का बुडतं? याची विविध कारण सांगत प्रशासनावर टीका देखील केली.
-
अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर…
Heavy rain मुळे धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. मात्र पाऊस अन् धरणसाठा मोजण्याचं गणित नेमकं काय? पूर रेषा कशा आखतात जाणून घेऊ...
-
विधानसभेपूर्वी ठाकरे भाजपचे मनोमिलन?; चंद्रकांतदादांनी पुन्हा दिले संकेत
Chandrakant Patil यांनी ठाकरेंना प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय
-
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षार्थ्यांना दिलासा; मुसळधार पावसामुळे परीक्षा ढकलली पुढे
supplementary exams देणाऱ्या परीक्षार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. कारण पावसामुळे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली आहे.









