Ahilyanagar येथे उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचे फडणवीसांकडून भूमिपूजन करण्यात आले.
Mallikarjun Kharge यांनी पंतप्रधान मोदी यांचा काश्मीर दौरा अन् पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.
Amaira या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचं शीर्षक गीत आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या प्रेमळ आणि भावनिक कथेची झलक देतं
Chowdi पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक चौंडी येथे आयोजित करण्यात आली होती.
Congress च्या वतीने “संविधान बचाव अभियानाला” देहूरोड, विकासनगर येथून शनिवारी सुरूवात करण्यात आली.
Sonu Nigam त्याच्या वादग्रस्त व्यक्तव्यासाठी कन्नड भाषिकांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी देखील केली आहे.
Union Home Minister ने सोमवारी 5 एप्रिल 2025 रोजी मोठं पाऊल उचललं आहे. ज्यामध्ये देशभरातील अनेक राज्यांना सुरक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Rakhi Sawant ने पाकिस्तानसाठी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Moody's report मध्ये मोठे खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार जर भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागेल.
Annabhau Sathe यांच्या कन्या शांताबाई साठे यांचं रविवारी 4 मे रोजी वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईमध्ये दुःखद निधन झाले.