Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
Government Lawyers गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडतो आहे. त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे.
Vijay Kumbhar यांनी अहिल्यानगरमधील बनावट शासन निर्णयांच्या आधारावर कोट्यवधींची काम केल्याप्रकरणी गंभीर आरोप करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
Jetendra Awhad यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याच्या धक्कादायक प्रकारावर तसेच गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
Rohit Pawar यांनी देखील सरकारवर राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्यावरून टीका केली आहे.
Sharad Upadhye यांनी निलेश साबळेंसाठीहवा येऊ द्याच्या सेटवर त्यांना कशी वागणूक दिली फेसबुकवर त्यांनी लांबलचक पोस्ट शेअर केली.
Bachhu Kadu यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी सरपंचाची झाली आहे.त्यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Third Launguage शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आली आहे.
Former Sarpanch Killed बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Ranvir Shorey यांनी मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या या घटनेवर संताप व्यक्त केला. याबाबत त्याने एकपोस्ट करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे