नवी दिल्ली : कन्याकुमारीपासून निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता पंजाबमध्ये पोहचलीय. 22 जानेवारीला जम्मू-काश्मिरमध्ये प्रवेश करणार आहे, तर 30 जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर भारत जोडो यात्रेच्या दुसरा टप्प्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून गुजरातमधून ‘भारत जोडो यात्रा 2’ सुरू करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे कळते. गुजरातमधून निघणारी ही […]
दिल्ली : मागच्या काही दिवसापासून उत्तराखंडमधील जोशीमठ या जागी घडलेल्या एका घटनेने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. जोशीमठात वेगाने दरड कोसळल्याने शहरातील शेकडो इमारतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. आतापर्यंत 600 हून अधिक घरे खाली करण्यात आली आहेत. जमीन खचण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना लक्षात घेता जोशीमठ हे सिंकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रस्ता, […]
नवी दिल्लीः देशातील क्रमांक एकचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निशाणावर कायमच असतात. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, उद्योगपती अदानींवर टीका केली आहे. त्याला आता अदानी यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. गेल्या आठ वर्षांपासून राहुल गांधी हे तुमच्यावर टीका करत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अदानी […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतो. या आरोपांना गौतम अदानींनी एका टीव्ही मुलाखतीत उत्तरे दिली. काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही, गौतम अदानी […]
नवी दिल्लीः ब्राझीलमध्ये राजकीय संकट उभे राहिले असून, लोकशाही संकटात आली आहे. माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राजधानीमध्ये आंदोलन केले आहे. आंदोलन करणाऱ्यांनी संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टामध्ये घुसखोरी केलीय. नवीन राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डा सिल्वा यांना बोल्सोनारो समर्थकांनी विरोध दर्शविला आहे. येथील परिस्थितीवरून जगभरातील राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. आंदोलक हे रस्त्यावर […]
नवी दिल्ली : देशातील वातावरण सातत्यानं बदलताना दिसतंय. कुठे थंडी तर ढगाळ वातावरण जाणवतंय. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठलाय. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांसाठी थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद […]