मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तर काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता यामध्ये अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर येऊ घातलं आहे. कारण राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान (IMD) […]
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना […]
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला […]
रत्नागिरी : भाजप आणि शिंदे गटाने काढलेल्या आर्शीवाद यात्रेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचे नाही. लोक त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कुठेही गेले तरी लोक त्यांना आर्शीवाद द्यायला येत नाहीत. चोरांना कधी आर्शीवाद मिळत नाही.’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आर्शीवाद यात्रेवर (Arshivad […]
मुंबई : होळीच्या सणानिमित्त (Holi festival) देशभरात उत्साहाचे वातवारण आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे महत्व आहे. या सणाला लोक आपपसातील मतभेद विसरुन एकत्र येतात. होळीच्या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशी विविध नावे आहेत. होळीसोबतच (Holi 2023) विविध प्रकारचे रंग हे प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहेत. होळी सणातून लोकांमधील परस्पर प्रेम आणि आपुलकी […]
ठाणे : डोंबिवलीत कल्याण शीळ रोडवर (Kalyan Shil Road) आज रात्री अचानक 200 ते 250 नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन पुकारलं. यत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या नागरिकांनी थेट रस्ता अडवून ठेवला. त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित आंदोलक हे डोंबिवली […]