जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
रत्नागिरीच्या एमआयडीसी भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय.
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
आजही राज्यातील दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.