Sujay Vikhe : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या भाजप (BJP) आणि शिवसेना यांनी युतीत लढल्या मात्र मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून ठाकरेंनी गद्दारी केली आणि राज्यात सत्तेत आले. या सत्तेच्या काळात घरात बसून कारभार केला आणि राज्याला विकासापासून कोसो मैल दूर नेण्याचे पाप केले, अशी घणाघाती टीका भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) […]
OBC Reservation : अहमदनगर राज्याचे महसूल मंत्री तसेच नगर व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर फेकलेल्या भंडाऱ्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. आपल्या मतांवर निवडणून आलेले विखे पिता पुत्रांना यापुढे मतदान करायचे नाही. त्यांना आमची मात्र चालतात मात्र भंडारा नाही अशा कडव्या शब्दांत धनगर […]
Rohit Pawar : सरकारने कंत्राटी भरतीसाठी जीआर (शासन निर्णय) काढला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यात 75 हजार जागांची भरती होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यातील तलाठी, आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे कंत्राटी भरतीची (Contract job) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जीआर (शासन निर्णय) काढण्यात […]
Maratha Resrvation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]
जालना : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवासांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले असून, आतापर्यंत राज्य शासनाने दिलेले सर्व प्रस्ताव धुडकावून लावले आहेत. काल (दि. 11) संध्याकाळी या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकदेखील पार पडली. त्यानंतर आज (दि.12) जरांगे त्यांचा पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. परंतु, त्यापूर्वीच उपोषणस्थळी संभाजी भिडे (Sambhaji […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]