निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती अभेद्य ठेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा न्याय देता येईल याबाबत धोरण ठरवण्यात येईल.
शिवसेना पक्षात मोठं बंड झाल. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चेवर भाष्य केलं आहे.
बीडमधील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. रोज हाणामारी किंवा खू अशा घटना सुरूच आहेत. अशातच किरकोळ कारणावरून मारहाण झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातून अंगावर शहारे आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजातील साध्या- भाबड्या लोकांना गंडवणारा एक बाबा… गेल्या कित्येक महिन्यांपासून तो अघोरी पद्धतीनं उपचारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. शिऊर गावचा रहिवासी असलेला संजय पगार, वय ५० वर्षे असं आरोपीचं नाव आहे. या आधी तो लग्नासाठी घोडे […]
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.