- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
अखेर निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला; वसंत मोरेंसह पक्ष प्रवेश होणार?
Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )राष्ट्रवादी शरद पवार गटात ( NCP Sharad Pawar Group )प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. मात्र महायुतीमध्ये सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर निलेश लंके शरद पवारांच्या […]
-
आमदार जगतापांचे नामांतरानंतर आता जिल्हा विभागजनासाठी प्रयत्न!
Sangram Jagtap News : अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ahilyanagar) यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाने नगरच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. आता नामांतर झालं जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकाकडून अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जगताप यांनी […]
-
Nilesh Lanke : माझ्यामुळं अजितदादांना खाली पाहण्याची वेळ येणार, लंके नेमकं काय म्हणाले?
Nilesh Lanke On Ajit Pawar : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group)प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी निलेश लंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी […]
-
यवतमाळच्या ‘त्या’ घटनेनंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, शरद पवारांनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग
Sharad Pawar Criticized Modi Government : ‘मला आठवतं, एकदा यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो. त्या कुटुंबाला भेटलो. मी शेतकऱ्याच्या पत्नीला विचारलं, तुझ्या मालकानं आत्महत्या का केली? तिनं सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराचं कर्ज होतं. पण बँकेने नोटीस पाठवली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. यानंतर मुलीचं लग्न मोडलं. ऐकून धक्का बसला. […]
-
Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Election ) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Bharat Jodo Nyay Yatra ) ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यादरम्यान नाशिकमधील चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व […]
-
“एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो पण, शरद पवार”… जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]









