- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
“सरकारकडं मागू नका, सरकार कोणतं करायचं ते ठरवा”; नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं?
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
-
“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?
Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी […]
-
शिर्डी लोकसभेसाठी उत्कर्षा रुपवतेंनी फुंकले रणशिंग…
Utkarsha Rupwate : येत्या काळात लोकसभा निवडणुका ( Lok Sabha Election 2024)असल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच शिर्डी लोकसभा निवडणूक (Shirdi Lok Sabha)यंदा चांगलीच गाजणार असे दिसत आहे. अनेक राजकीय पक्षांकडून याठिकाणी मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच काँग्रेसचे एक दमदार व अभ्यासू असा चेहरा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला आहे. राज्य महिला […]
-
अरे हो की बाबा झाली चूक, हा दिवटा असा…; घोडगंगावरून अजितदादांनी घेतला अशोक पवारांचा समाचार
शिरूर : अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार अशोक पवारांचा समाचार घेतला आहे. ते शिरूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर, नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू असेही अजित पवार म्हणाले आहेत. […]
-
Manoj Jarange बोलवता धनी कोण? हे शोधणे गरजेचे, आंदोलनावरून विखेंनी व्यक्त केला संशय
Manoj Jarange : सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात यावा यासाठी मराठा समाज ( Maratha Reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ( Manoj Jarange ) यातच सगे सोयऱ्याचा कायदा होत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मागणी आता सकल मराठा समाज करू लागला आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, समाज आता सरकारच्या बाजूने आहे. […]
-
अहमदनगर लोकसभेचं तिकीट कुणाला? यंदा तडजोड नाही म्हणत राम शिंदेंनी थोपटले दंड
Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार […]









