- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
‘सगेसोयरे’ अधिसुचनेनंतर भुजबळांचा पहिला शड्डू नगरमधून : राम शिंदे अन् पडळकरांचीही मिळणार साथ!
अहमदनगर – आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली असून याच अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान याबाबत ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली असून बैठकीअंतर्गत […]
-
Ahmednagar Accident : पांढरीपुलावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Ahmednagar Sambhaji Nagar Accident : काही दिवसांपूर्वीतच पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एक अपघाताची भीषण घटना समोर आी आहे. अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Sambhaji Nagar Accident) महामार्गावर पांढरीपूल (Pandhari bridze) येथे रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या […]
-
Chhagan Bhujbal : ‘सरकारकडून आता हट्ट पुरवण्याचे काम सुरू’; भुजबळांची स्पष्ट शब्दांत नाराजी
Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. राज्य सरकारने […]
-
…तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; फडणवीसांच्या वक्तव्यावर जरांगेंचा थेट इशारा
Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन सुरु असलेली धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत (Mumbai) धडकताच सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अधिसूचना सरकारने काढली. पण, नव्या अधिसुचनेुसार सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी जरांगेंनी राज्याचे गृहमंत्री […]
-
महायुतीचे सरकार येताच गुंडाराज; नगरमध्येही ताबेमारी, गुंडगिरी…; NCP आमदार राऊतांच्या निशाण्यावर
अहमदनगर : राज्यामध्ये गुंडगिरी वाढत चाललेली आहे, तशी नगरमध्येही गुंडगिरी वाढली आहे. नगर शहरामध्ये आमदार हे देवस्थानच्या, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी बळकावत आहेत. त्यांच्या या गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार आहे. नगरचा बिहार होऊ लागला असून नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले […]
-
Lok Sabha 2024 : ‘राष्ट्रवादीने नगर दक्षिण सोडल्यास आम्ही तयार’; राऊतांचं दबावाचं पॉलिटक्स!
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]










