Nashik News : बिबट्या समोर दिसताच भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. दरदरून घाम फुटतो. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीवही गमावला आहे. त्यामुळे हा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. परंतु, तरीही बिबट्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आताही नाशिक शहरात (Nashik News) दोन बिबटे घुसल्याने (Leopard in Nashik) मोठी खळबळ उडाली. […]
अहमदनगर : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करत असताना जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ करतानाच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन वाढविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मारक उभरण्याचा निर्णय जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) […]
Ahmednagar News : जायकवाडी धरणाला अहमदनगर जिल्ह्यातून पाणी न देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी दिली आहे. जायकवाडी धरणाला अहमदनगरमधून पाणी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सध्याची जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाणी देऊ नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकच सूर […]
Sujay Vikeh On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यात शाब्दिक चकमक होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे. ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार असल्याचा टोला […]
अहमदनगर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने यंदा नगर जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. हे नेते मंडळी आपल्या राजकीय समर्थक आणि विरोधकांनाही आमंत्रित करत आहेत. यातच सध्या आहे चर्चा आहे, ती म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची. आमदार लंके यांनी राम शिंदे (Ram Shinde) यांच्या […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मु्द्दा चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, असे म्हणत आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार धनगर समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. या मागणीसाठीच आता यशवंत सेनेच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुन्हा उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे. आता […]