- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
वारकऱ्यांवर काळाचा घाला! पायी दिंडीत कंटेनर घुसल्यानं 4 वारकरी ठार, 8 गंभीर जखमी
Nashik-Pune highway Accident : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात सुमारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणार्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावरील मैल 19 (खंदरमाळवाडी) परिसरात […]
-
नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार
Vishwambhar Chaudhary : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ‘निर्भय बनो’च्या (Nirbhay Bano) कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नका’, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. विश्वंभर चौधरी यांनी सोशल […]
-
मोठी बातमी! भिंगार शहराचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा, खासदार विखेंची मोठी घोषणा
Ahmednagar : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board)समावेश अहमदनगर महानगरपालिकेत (Ahmednagar Municipal Corporation)करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिंगार शहराचा (Bhingar city)महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी गवाही खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी दिली. भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा अशी मागणी वेळोवेळी समोर आली. दरम्यान या निर्णयामुळे आता भिंगारकरांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. कर्नाटक गमावलं, तेलंगणाने […]
-
”निवडणुकांच्या निकालामुळं राऊतांच्या मनावर मोठा परिणाम, त्यांना सावरण्याचं बळ…”
अहमदनगर – चार राज्यांच्या विधानसभांचे निवडणुकीचे निकाल समोर आले असून यामध्ये भाजपची तीन ठिकाणी विजयाकडे वाटचाल आहे. तर काँग्रेसला केवळ एकच ठिकाणी समाधान मानावे लागले. दरम्यान निकालापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम चा प्रश्न उपस्थित केला. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उत्तर दिले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनावरती आधीच परिणाम […]
-
Ahmednagar : शेतकरी सातबारावरती नोंदच करत नाहीत, मदत कशी मिळणार? मंत्री विखे पाटलांचा सवाल
Ahmednagar : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain)शेतकऱ्यांचे (Farmer)मोठे नुकसान झाले आहे. नुकताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर (Parner)तालुक्याचा नुकसान पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद सातबारावर केलेली नाही. यामुळे त्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे […]
-
Maratha Reservation : …तोपर्यंत जरांगेंनी जरा सबुरी ठेवावी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा सल्ला
Maratha Reservation : दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यावर सरकारकडून विविध मंत्री आणि नेते मनोज जरांगे यांना विविध सल्ले देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आता महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]









