पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव पुरस्कार सोहळा उद्या 31 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष […]
Ahmednagar Crime : पांगरमल (ता. नगर) येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडातील (Pangarmal case) आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Mokate arrested) हिला सीआयडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मोकाटे हिला न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पांगरमल येथे विषारी दारूचे सेवन केल्याने बारा जणांचा […]
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये मागासवर्गीय तरुणांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणं चांगलचं चिघळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांसह आंबेडकरी समाजाकडून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अशातच आता मारहाण प्रकरणातील पीडितांसह कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री […]
Jalgaon crime : जळगाव येथील प्रसिद्ध व्यसायिकांवर पुण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी, प्रशांत मणिलाल संघवी व संदेश मिश्रीलाल चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (चिंचवड) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात दाखल केली आहे. पोलिसांनी […]
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही बसला आहे. खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी […]