अहमदनगरः समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून प्रखर विरोध होत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांचा विरोध आहे. यातच उत्तरेकडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. राजकारणात विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष नेहमीच पाहायला […]
Maratha Reservation : सध्या राज्यात आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यासाठी जालन्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यासह रोहित […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)-शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानांमुळे मदत पूनर्वसन मंत्री आणि अजितदादा यांचे कट्टर समर्थक अनिल भाईदास पाटील (Anil Patil) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल पाटील हे पुढच्या विधानसभेत दिसणार नाही असा गर्भित इशारा खुद्द शरद पवार यांनी दिला आहे. अनिल पाटील थेट पवार यांच्या रडारवर येण्याचे कारण काय? […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) सध्या दिवाळी फराळावरून चांगलेच राजकीय फटकेबाजी पाहायला मिळत आहे. आमदार निलेश लंके व भाजप आमदार राम शिंदे यांनी आपापल्या मतदार संघात दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. दरम्यान याच कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांना शाब्दिक टोला लगावला आहे. आमच्या दोघांचाही फराळ हे गोड होता. साखर आम्ही […]
Nashik News : बिबट्या समोर दिसताच भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. दरदरून घाम फुटतो. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीवही गमावला आहे. त्यामुळे हा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. परंतु, तरीही बिबट्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आताही नाशिक शहरात (Nashik News) दोन बिबटे घुसल्याने (Leopard in Nashik) मोठी खळबळ उडाली. […]
अहमदनगर : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करत असताना जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ करतानाच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन वाढविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मारक उभरण्याचा निर्णय जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) […]