पाथर्डी : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात 12 वी पेपरफुटी प्रकरण (Paperleak) ताजे असतानाच पाथर्डी (Pathardi)तालुक्यातील टाकळीमानूर येथे भरारी पथकावर आज (बुधवारी) दगडफेक झाली. टाकळीमानूर (Taklimanur)येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर (Exam Center)हा प्रकार घडला. कॉपी पुरवणाऱ्या गावातील जमावाने भरारी पथकावर दगडकेफ केली. या घटनेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे (Dr. Jagdish Palwe) […]
अहमदनग : अफगाणिस्तानमध्ये शेतात गांजा पीकविला जात असल्याच्या बातम्या अनेक वेळा आपण वर्तमानपत्रातून वाचल्या असतील. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दोन पठ्ठ्यांनी चक्क शेतात अफू व गांजा पीकविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव येथे समोर आलाय. या प्रकरणी शहापूरचा बाबुराव लक्ष्मण […]
Ahmednagar News : मुंबई येथे बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या साह्याने वेळेच्या आधीच फोडण्यात आला होता. या घटनेचा तपास करत मुंबई पोलिसांनी नगर (Ahmednagar) तालुक्यातील रुईछत्तीशी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच जणांना गजाआड केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थेचे संचालक अक्षय बाळासाहेब भांबरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]
अहमदनगर : इन्फ्लुएंझाने (H3N2) राज्यातील पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला आहे. या तरुणाचा सोमवारी (ता. 13) रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला होता. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्ल्युएंझामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा इन्फ्लुएंझा रुग्णाचा मृत्यू आहे.या विषाणूची लागण […]
नाशिक : आपल्या हजारो मागण्यांसाठी शेतकरी (Farmer), कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लॉंगमार्चला (Long march)दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी परिसरातून या लॉंगमार्चला सुरु झाला आहे. नाशिक येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं कूच केली. त्यानंतर या कष्टकरी शेतकऱ्यांनी दुसरा मुक्काम वाडीवऱ्हे या ठिकाणी केला. दिवसभर पायी चालून हे कष्टकरी वाडीवऱ्हे (Wadivarhe)या […]
Ahmednagar News : सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले. या घटनेने तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. शेवगाव पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (सोमवार) शेवगाव बंद पुकारला आहे. वाचा : Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान […]