Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतं मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. याबाबतचा जीआरही काल सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत कुणबी समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता […]
स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. 2019 साली जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेली परीक्षा फी पुन्हा उमेदवारांनी मिळणार असल्याचं बातमी समोर आली आहे. ही भरती प्रक्रिया तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर भरती प्रक्रियाच रद्द झाल्याने परीक्षा परत करण्याबाबतचा निर्णय़ शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल आमदार रोहित पवार […]
जालनाः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे गेल्या अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे हे जालन्यातील अंतरवाली सरोटी येथे उपोषण करत आहेत. जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारकडून काही हालचाली झाल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. त्यातील वंशावळीला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरसकट […]
Maratha vs Kunbi : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेत मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. तसा जीआर देखील काल सरकारने काढला आहे. त्यामुळं कुणबी समाज आक्रमक झालाच आहेत. तर आता तेली समाजही […]
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केल्याची घटना आज सोलापुरात घडली. या प्रकारानंतर आंदोलकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर समस्त धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा निषेध व्यक्त केला असून मारहाण करणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात शिवसेनेच्या शिलेदाराला अटक होणार? रघुनाथ कुचिक यांचा […]
Monsoon 2023: गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळी भागातील खरिप पिके जळून गेली होती. तर धरणेही भरली नव्हते. परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यात काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यात […]