- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘पेन्शनसाठी सत्ताधाऱ्यांना टेन्शन द्या, मी मुख्यमंत्री असतो तर’.. कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे (Maharashtra Winter Session) सुरू असतानाच जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) आंदोलनही सुरू झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच आहे. आता या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट देत पाठिंबा दिला. […]
-
दीड वर्षांनंतर शिंदे सरकारला जाग; मागासवर्ग आयोगातील राजीनामा सत्रात नवा ट्विस्ट
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगात सध्या राजीनामा सत्र सुरु आहे. पंधरा दिवसांमध्ये आयोगातील प्रा. डॉ. संजीव सोनवणे, अॅड. बी. एस. किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके या तीन सदस्यांनी राजीनामा दिला. यात आता अध्यक्षांचीही भर पडली आहे. आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनीही आता राजीनामा दिला आहे. राज्य शासन आणि मागासवर्ग आयोग यांच्यात मतभेद […]
-
जेलमधून आला तरीही अपराधीच राहिला, बेदम मारहाणीत जीवच गेला; सीरियल किलर अण्णा वैद्य नेमका कोण?
Ahmednagar News : चार महिलांची हत्या केल्याचा आरोप आणि एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या अण्णा वैद्य या सीरियल किलरचा जमावाकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने त्याला घरातून ओढून आणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर मार बसल्याने अण्णा वैद्यचा मृत्यू झाला. या घटनेने सगळ्या जिल्ह्यातच खळबळ उडाली […]
-
ललित पाटील प्रकरणावरून ठाकरेंच्या आमदारांनी घेरलं पण, फडणवीस पुरून उरले
Sachin Ahir On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण आता हिवाळी अधिवेशनातही चांगलच गाजत आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी कणखरपणे प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणी सीबीआयकडून (CBI) तपास करुन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची तपासणी करण्याची मागणी सचिन आहिर यांनी केली आहे. […]
-
नक्कीच काहीतरी काळंबेरं; निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर राऊतांच्या मनात प्रश्नांचं काहूर
Sanjay Raut On Anand Nirgude Resignation : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर राज्य सरकार आले असून, विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनात निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं असून, […]
-
“35 हजार कोटींची गुंतवणूक अडचणीत” : इथेनॉल निर्मितीवर बंदीवरुन अजितदादांचे केंद्राला खरमरीत पत्र
लातूर : इथेनॉल निर्मितीत साखर कारखान्यांनी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण केंद्र सरकारने (Modi Government) उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे हा उद्याोगच अडचणीत येत आहे, त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट मोदी सरकारला खरमरीत पत्र लिहिले आहे. अजित पवार यांनी या […]









