CBSE 10th Student Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीनंतर दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. […]
Rahul Narvekar On Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर […]
Sharad Pawar vs Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांनी जसा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला तसाच राजीनामा आता शिंदे-फडणवीस सरकारने द्यावा, अशी मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी मिश्किल सवाल करत भाजप […]
Raj Thackeray On Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाचा निर्मय संभ्रमात टाकणारा आहे. कोर्टाची भाषा ही लवकर कळत नाही. मला देखील माझ्यावर झालेल्या केसेसमुळे अनेक नोटीस आल्या आहे. पण वाचल्यावर कळत नाही की सोडलय की अटक केलीय, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले […]
Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले. या निकालावर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत न्यायालयाच्या या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर […]
Five People Died In Parbhani : परभणीच्या सोनपेट तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे सेफ्टी टँकची स्वच्छता करताना एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ‘तो’ निर्णय घ्यावाच […]