- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra Assembly Session : पहिल्या दिवशी दांडी, दुसऱ्या दिवशी आले पण फक्त तीनच; आंदोलनातही राष्ट्रवादीचा ‘रिव्हर्स गिअर’
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक झालेल्या विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मंत्री तुपाशी, जनता उपाशी.. शेतकऱ्यांचे केले हाल मंत्री झाले मालामाल.. अशा घोषणा ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्या. या आंदोलनात […]
-
दिल्लीत आज एनडीएची बैठक; राज्यातून एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार
NDA Meeting in Delhi : आजचा दिवस हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज एकीकडे नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार […]
-
‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर सोमय्या बोललेच; थेट फडणवीसांकडे केली ‘ही’ विनंती
Kirit Somaiya : चौकशांचा ससेमिरा मागे लावून विरोधी पक्षांतील नेत्यांना घाम फोडणारे भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकाराने सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारामुळे सोमय्या बॅकफूटवर गेले आहेत. यानंतर सोमय्या यांनी पुढे येत प्रतिक्रिया […]
-
गुडन्यूज! पुढील 12 दिवस धो-धो बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. आता मात्र पावसाबाबत गुडन्यूज मिळाली आहे. राज्यात पुढील 12 दिवस पावसाचे असणार आहेत. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते […]
-
नवाब मलिकांचा मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे जामीनाचा अर्जच घेतला मागे
Nawab malik Withdraws Bail Application : मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशाीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकणात मलिक यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, आता मलिक यांच्याकडून हा अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. Maharashtra Politics : ‘पवार साहेबांनी […]
-
Maharashtra Politics : ‘पवार साहेबांनी मला फोन केला म्हणाले’.. जयंत पाटलांनी सांगितलं ‘त्या’ बैठकीत काय घडलं?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्य सरकारमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी रविवारी भेट घेतली. त्यानंतर सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही हे आमदार शरद पवारांच्या भेटीला आले होते. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. आमदारांनी घेतलेल्या या भेटीत काय चर्चा झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत […]









