Raj Thackeray On Chandrakant Patil : बाबरी मस्जीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा (Shivsainik)सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता यामध्ये मनसेनं (MNS)फटकारलं आहे. मनसे अधिकृत ट्वीटरवरुन राज ठाकरेंचा (Raj Thackeray)एक […]
राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने (Unseasonal rain शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे तुम्ही खचून जावू नका. या पूर्वीच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत १० हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. तर आता झालेल्या पिकांच्या नुकसानीचे […]
Monsoon : यावर्षी देशामध्ये सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. देशामध्ये यावेळेस सामान्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळेस देशामध्ये 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तसेच सरासरीच्या कमी पाऊस होणार असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. देशामध्ये यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 […]
Election Expendieture : देशाच्या कानाकोपऱ्यात रोज कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. या निवडणुकांत गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. यासाठी आयोगाने काही नियमही बनवले आहेत. आचारसंहिता तयार केली आहे. निवडणूक लोकसभेची असो की ग्रामपंचायतीची या निवडणुकीत उमेदवाराने किती खर्च (Election Expendieture) करायचा याची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त खर्च उमेदवाराला करता […]
Radhakrishna Vikhe Patil : सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी […]
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, कोण मदत करणारं आणि कोण बडबड करणारं हे शेतकऱ्यांना चांगलचं माहीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज अहमदनगरमधील पारनेमध्ये शेतकऱ्यांच्या नूकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही जे काही करतो […]