Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]
मुंबई : कोकण (Konkan Board Lottery) मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज विक्री आणि सोडतीची तारीख ठरली आहे. बुधवार 8 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे. तर 10 मे 2023 ला सोडत निघणार आहे. याबाबतची माहिती म्हाडाने जाहीर केली आहे. कमी किंमतीत आणि हक्काचे घर मिळवण्यासाठी प्रत्येक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहतो. आता त्यांची प्रतिक्षा संपली […]
मुंबई : आगामी तीन दिवस महाराष्ट्रात (Maharashtra)अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाद्दलची माहिती दिलीय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्चदरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. शिवाय आज देखील नाशिक, […]
अमरावती : खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी अमरावती येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.शेतकरी मदत मागते होते पण ठाकरे सरकारने निकषाचे कारण देत मदत नाकारली, असे फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमधील कृषी महोत्सवात (Amravati Agricultural Festival) बोलत होते. यावेळी त्यांनी तृणधान्याचे […]
Devendra Fadnavis : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी पकडले आहेत. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य काय आहे ते समजेल. देशपांडे यांच्यावर शनिवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना […]
जळगाव : हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यासह मंत्री गिरिश महाजनांवर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता फक्त दोनच जणांवरच का कारवाई सुरु आहे? असा सवालही […]