मुंबई: राज्यातील नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना आता नॅक मानांकन गरजेचं आहे अन्यथा प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश उच्चतंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्चतंत्र शिक्षण विभागाने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे हा आदेश […]
मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण प्रास्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी (Womens Day)म्हणजे 8 मार्चला याबाबत विधानमंडळात राज्य सरकारकडून चर्चा होणारंय. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरण (A comprehensive strategy for women’s development) तयार करण्याच्या दृष्टीनं सर्व महिला आमदारांनी एक विचारानं एकत्र यावं. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचं […]
अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या […]
मुंबई : शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोल्हे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. कोल्हे यांनी घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केला. याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी देखील मागितली आहे. तसेच बेळगावमधील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या कार्यक्रमाला […]
अहमदनगर : ओढून-ताणून आलेलं शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळं जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. आगामी काळात […]
रत्नागिरी : स्वतःच्या कष्टातून रक्ताचे पाणी करून उभे केलेल्या घराचे जर डोळ्यांदेखत काही नुकसान होत असेल तर डोळ्यांतून पाणी येणारच. असाच प्रसंग एका आमदारावर आला. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या घराला मोजपट्टी लावल्याचे पाहताच आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांचे डोळेही अश्रूंनी डबडबले. डोळ्यांदेखत घराची मोजणी होत असल्याचे पाहताच त्यांना भावना अनावर झाल्या. ‘असा प्रसंग माझ्यासारख्या […]