आज सकाळपासून सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. गॅस दरवाढीच्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करून खोचक टीका केली आहे. रोहित […]
सुप्रीम कोर्टात या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. काल दुपारनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन […]
छत्रपती संभाजीनगर : नाव बदलल्याने शहराचा इतिहास बदलत नाही, आता मुंबईचं नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. खासदार जलील यांनी काल त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत जलील यांनी ही मागणी केलीय. आमचा नावाला विरोध नाही पण नाव बदलल्याने नागरिकांना अर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार […]
नाशिक : जिल्ह्यातील वणी-सापुतारा (Vani-Saputara Road) मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात (Accidents)तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. यात दोन तरुणींसह एका युवकाचा समावेश आहे. यामुळं जिल्ह्यात शोककळा पसरलीय. नाशिक वणी-सापुतारा या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ सुरु असते. हा मार्ग गुजरातला जोडला असल्यानं रहदारी असते. या घटनेत वणीकडून सापुतारा येथे जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटांमधील अंतर्गत मतभेदांमुळे उद्भवलेल्या मुद्द्यांवर सुनावणी करताना अपात्रतेच्या प्रक्रियेच्या प्रलंबित कालावधीत फ्लोअर टेस्ट घेणे योग्य ठरेल का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना केली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या या भेदक प्रश्नामुळे मात्र एकनाथ शिंदे […]
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने एक अजब आदेश या सरकारने काढला. हा आदेश सरकारला का काढावा लागला, हे अजूनही कुणाला कळले नाही. आपली जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याची ही वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न आज जनतेला पडले आहेत. “लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या अर्जावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लिहिलेले शेरे कोणत्याही परिस्थितीत अंतिम समजण्यात येऊ नयेत”, असा आदेश सामान्य […]