मुंबई : दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहातील गदारोळानंतर ही घोषणा केलीय. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही आता ही चौकशी होणार असल्याने सत्ताधारी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु […]
मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये ज्याप्रकारे आफताबची नार्को टेस्ट केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट करा सुशांत सिंह केसमधील सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केली. माध्यमांशी बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरे वर टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप देखील […]
नागपूरः भूखंडाच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके अशी नवी घोषणाही यावेळी देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून भूखंडावरून मुख्यमंत्र्यांवर महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला आहे. सभागृहाच्या बाहेरही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना घेरण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर विरोधकांकडून […]
मुंबई : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच राजकारणातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज्यातील अनेक दिग्गज […]
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांकडून महापुरुष, संत, देवी देवतांबद्दल वादग्रस्त विधानं करण्यात येत आहेत. या पार्श्वभूीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे पक्षातील कार्यकर्त्यांना समज नाहीतर ताकीद दिलीय. ठाकरे यांनी पत्रात म्हंटले, “सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात […]