अहमदनगर : मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र ठरवलं त्यांचा कार्यक्रम करत असतो, हा माझा स्वभाव आहे. परंतु आता थांबायचं नाही. शेवगावात येऊन भांडणे लावायची,जनतेला भावनात्मक करून,जातीयवाद करून मते मिळवायची. आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी (Monica Rajle) यांचा धंदा असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा हे एकमेव ध्येय समोर […]
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाला अमृत काळातला असं संबोधलं आहे. पण हा अमृत काळ काय आहे, कधी येणार? अमृत काळातील गोष्टींची जनतेला उत्सुकता लागली असल्याच्या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते, त्यावरुनही त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सुरतला गेले नसते तर गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर गेला, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज जयंत पाटलांनी अधिवेशात आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवरही भाष्य केलंय. जयंत पाटील आपलं मत व्यक्त करीत असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना हवाहवासा असणारा नेता आखेर भाजपमध्ये आला आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांच्याबरोबर मुलगा नकुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्षात प्रवेश केला आहे. अनंतराव देशमुख यांनी माजी पंतप्रधान […]
मुंबई : तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकावर केला आहे. नूकतचं अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर जयंत पाटलांनी आपलं मत अधिवेशनात व्यक्त केलं. दोन लग्न करणाऱ्या व्यक्तीबाबत अनोखा तोडगा, प्रत्येकीला 3-3 दिवस द्यावे लागणार जयंत पाटील […]
अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झालेले शिवाजी कर्डिले यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारताच अनेक महत्त्वाच्या घोषणा ही कर्डिले यांनी केल्या आहेत. बँकेतील नोकर भरती, व्यवसायिक, महिला बचत गटांसाठी मदत आणि राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत अशा घोषणा कर्डिले यांनी केल्या आहेत. कर्डिले म्हणाले, अहमदनगर जिल्हा बँकेवर […]