- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांना’…; पुण्यातील विद्यार्थीनी हल्ल्यावर राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना संदेश
Raj Thackeray On MPSC Student Attack : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काल ( 27 जून ) प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती सुदैवाने वाचली आहे. यामुळे ही दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने […]
-
संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन वाद चिघळला, संभाजी ब्रिगेड आक्रमक
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त भाषण (controversial speech)केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. […]
-
पुन्हा जलकुंभी वाढली, मोर्णेचे सौंदर्यीकरणाकडे लोकप्रतिनिधींची पाठ; डीपीआरला मंजुरी नाहीच
Morna River : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे (Morna River) सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेकवेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहेत. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे […]
-
जिल्हा विभाजनावर न बोलणे चांगले ! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची हवा थोरातांनीच काढली !
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे मते आहेत. महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे हे जिल्हा विभाजनाच्या विरोधात आहेत. तर आमदार राम शिंदे हे जिल्हा विभाजनाच्या बाजूने आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा होण्यासाठी काँग्रेसचे करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन आजपासून श्रीरामपूरमध्ये सुरू झाले आहे. […]
-
समृध्दीवर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, कार कठड्याला धडक्याने एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
बुलडाणा : समृध्दी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. आजही या महामार्गावर कारचा भीषण अपघात (Terrible Car Accident)झाला. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी पावणेबारा वाजताच्या […]
-
नागपुरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे; गडकरी, फडणवीसांना आमदार लिंगाडेंचा टोला
बुलडाणा : सध्या विदर्भात जी विकासाची कामे सुरू आहेत ती केवळ नागपूर शहर (Nagpur city)आणि पूर्व विदर्भातील (East Vidarbha)काही मोजक्याच जिल्ह्यात सुरू आहेत. विकासाचा हा दुजाभाव विदर्भातीलच सत्ताधारी नेते करीत असून यावर आता पश्चिम विदर्भात राहणाऱ्या लोकांनी संघर्ष करायची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या […]









