राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मागील काही महिन्यापासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सध्या ईडी (ED)च्या […]
Sharad Pawar : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेसचाही हा दर्जा रद्द करण्यात आला. पण आम आदमी पार्टीला मात्र राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला. आप दोन राज्यात सत्तेत आहे. तसेच गुजरात निवडणुकीतही या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही […]
Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची […]
Raj Thackeray On Chandrakant Patil : बाबरी मस्जीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा (Shivsainik)सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता यामध्ये मनसेनं (MNS)फटकारलं आहे. मनसे अधिकृत ट्वीटरवरुन राज ठाकरेंचा (Raj Thackeray)एक […]
राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने (Unseasonal rain शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे तुम्ही खचून जावू नका. या पूर्वीच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत १० हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. तर आता झालेल्या पिकांच्या नुकसानीचे […]
Monsoon : यावर्षी देशामध्ये सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. देशामध्ये यावेळेस सामान्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळेस देशामध्ये 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तसेच सरासरीच्या कमी पाऊस होणार असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. देशामध्ये यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 […]