- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
MLA Rohit Pawar : अहमदनगरच्या नामांतराचं राजकारण करु नका…
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचं राजकारण करु नका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडमधील चौंडीत साजरी करण्यात आलीय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच नामांतर अहिल्यादेवी होळकर असं करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात […]
-
‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा
25 villages in Yavatmal will go to Telangana state : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद (Maharashtra-Karnataka border dispute) पेटल्याने सोलापूर जिल्ह्यातील 18 गावांनी कर्नाटकात जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांनाही सीमेला लागून असलेल्या तेलंगणा (Telangana) राज्यात जाण्याची तयारी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील तेलंगणा सीमेजवळील 25 गावे तेलंगणा राज्यात जाण्याच्या […]
-
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाड्या आवळणार; BJP सहकाराचेच हत्यार वापरणार !
Mahrashtra Politics : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सहकारी साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँखेचे भक्कम जाळे आहे. या माध्यमातून राजकारणावर जोरदार पकड ठेवण्यात येते. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सर्वात जास्त आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये सहकारातील नेते तरले आहेत. या सहकारसम्राटांना धक्का देण्यासाठी भाजपकडून अनेक धक्का तंत्र वापरण्यात आले. सहकारातील अनेक बलाढ्य नेते […]
-
डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह आठ डॉक्टरांचे राजीनामे
प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी देशातील प्रसिद्ध आणि रुग्णाचे आशास्थान असलेल्या जेजे रुग्णालयात आठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. लहाने यांच्यासह सात डॉक्टरांनी आपली सेवा थांबवली आहे. जेजेच्या डीन पल्लवी सापळे यांच्या जाचाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे लहाने यांनी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लहाने यांचे २००९ पासून जेजेवर एकछत्री अंमल होता. जेजेमध्ये गेल्या अनेक […]
-
नगरच्या नामांतराच्या घोषणेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी..
Jayant Patil reaction on Ahmednagar Name Change : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या […]
-
‘अहमदनगर आता अहिल्यादेवी होळकर नगर’, असा आहे नावाचा इतिहास
लेट्सअप विशेष- प्रशांत शिंदे Ahmednagar Name Change : औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौंडी (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) येथे केली आहे. अहमदनगर शहराला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नुकताच नगरचा ५३३ वा स्थापना दिवस झाला आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमदनिजामशहा याने २८ […]









