- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Breaking! संस्था गटातून महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय…
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. महाडिक यांनी 83 तर सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरला बघताच केला चरणस्पर्श, नंतर मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निकालाकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कारखान्याच्या पहिल्या […]
-
उद्धव ठाकरेंची कोंडी करणारं हेच ते पत्र ! ठाकरेंनीच सांगितलं होतं तसं, मग आता..
Barsu Refiney News : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)मुख्यमंत्री असतानाचे एक पत्र समोर […]
-
एकनाथ शिंदे खरोखरचं नाराज; सामंतांनी सुट्टीचं कारण थेट सांगितलं
Uday Samant On Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. यानंतर काल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. […]
-
महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता; बारसुतील प्रकरणावरून राऊत आक्रमक
“कोकणातील बारसु येथे रिफायनरी (Barsu Refinery) विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता” अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून […]
-
Barsu Refinery होण्यासाठी उद्धव ठाकरेंनीचं पत्र लिहलं होत, उदय सामंत यांचं ठाकरे गटाला उत्तर
“बारसू मध्ये रिफायनरी (Barsu Refinery) व्हावी यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं नव्हतं. तर कोकणातील बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत.” असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिल आहे. बरसू मध्ये आज रिफायनरी सर्व्हे विरोधात आंदोलन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत पत्रकारांशी बोलत […]
-
‘हिवताप’ रोखला ! नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या, लक्षणे काय ?
World Malaria Day : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे घरोघर व्हायरल आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ताप, खोकल्याचे रुग्ण आहेतच शिवाय डासांपासून होणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुण्या या आजारांचेही रुग्ण आढळतात. सध्या हे आजार नियंत्रणात आहेत. पावसाळा दोन महिन्यांवर आला आहे. या दिवसांत किटकजन्य व साथरोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे. आज (25 एप्रिल) जागतिक […]









