मुंबई : शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल भाव ६ ते ७ हजार रुपये मिळावा म्हणून आताचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दहा वर्षांपूर्वी आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर मला सतत फोन करून गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना बोलवून माझे उपोषण थांबवा. आता माझी चड्डी पिवळी होऊ लागली आहे, अशी गिरीश महाजन मला विनवणी करत होते. […]
धाराशिव : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातील आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या आरोग्य केंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याच आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी आरोग्यमंत्री तानाजी सावंताना (Health Minister Tanaji Sawant) दिला. धाराशिव येथे संभाजीराजे […]
नाशिक : कांद्याच्या दरात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे आज शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा लासलगाव (Lasalgaon) […]
मुंबई : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक हे गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं मान्य करत त्यांच्या जमीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. तर अंमलबजावणी संचालनालयाने […]
मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद झाले. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाही विरोधकांची गोंधळ सुरू होता. विरोधक मुख्यमंत्री शिंदे यांना काही बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हते.गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कांद्यावरून हक्कभंग आणाच, […]
अहमदनगर : इंधनाचे वाढते दर, पेट्रोल- डिझेल तसेच गॅस सिलेंडरचे वाढते दर याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. जनतेवरील महागाईचा बोजा कमी व्हावा यासाठी जनतेने मोदींना निवडून दिले. मात्र काँग्रेसच्या काळात 400 रुपयांना असलेले गॅस सिलेंडर मोदींच्या काळात अकराशे रुपयांवर पोहचली आहे. महागाईच्या आगीत जनता होरपळतेय याला कारण म्हणजे मोदी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे माजी […]