राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अनेक भागांत थंडी गायब झाली असून ऊन वाढले आहे. त्यामुळे तापमानातही मोठी वाढ
पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला. केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला.
Manoj Jarange On CM Fadnavis : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.
आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेलेली नाही त्यांच्यातला माज अजून उतरला नाही. आकाच्या आकाची नार्को टेस्ट करायला हवी.
निकषात न बसणाऱ्या जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा लाभ आता बंद होणार आहे.
पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा नंबर आहे. पुणे जिल्ह्यातून जवळपास 75 हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.