- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
ऑनलाईन शिक्षण व मोबाईलने लावला मुलांना चष्मा, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल
Children’s glasses : गेली दोन वर्षे कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवावी लागले होते. यामुळे मुलांना नाईलाजाने ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत होते. यातच पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी करून दिला आहे. कमी वयामध्ये मुले मोबाईलचा वापर करू लागले. स्मार्ट फोन, ऑयपॅडचा वापर वाढल्याने डोळ्यांच्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली अतिवापर […]
-
.. म्हणून सरकारकडून देशात जातीय तणाव ; भालचंद्र कानगोंचा गंभीर आरोप
Ahmednagar News : केंद्रातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण राबवत आहे. दुसरीकडे महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सर्वसामान्य नागरिक सामना करत आहे. देशाची संपत्ती भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी सरकारकडून जातीय तणाव निर्माण केला जातो. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. जनता त्रस्त बीजेपी मस्त ही देशाची वस्तुस्थिती झाली आहे. जनतेवर हिंदुत्व लादण्यासाठी घटनेचा गैरवापर सुरू आहे, असा […]
-
धक्कादायक ! तीन अतिरेकी मुंबईत घुसले ? ; फोनमुळे उडाली खळबळ
Mumbai Terrorist : आर्थिक राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी घुसल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात खणखणला. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. लागलीच पोलिसांकडून खरेच असे दहशतवादी शहरात घुसले आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे. तीन दहशतवादी मुंबईत आल्याचा पोलीस […]
-
Sharad Pawar यांच्या अदानींबद्दलच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले…
Sharad Pawar On Hindenburg : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी […]
-
हनुमान जयंतीचा महाप्रसाद खाल्ल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा
Nashik Update : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) महाप्रसादाचे सेवन (Food poisoning) केल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बर्हे गावात हनुमान […]
-
‘बंजारा’ समाजाला मिळणार नवा राजकीय पक्ष, नावही ठरले
Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वच राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या दृष्टीनेच उद्या आणखी एका राजकीय पक्षाचा जन्म होत आहे. बंजारा समाज (Banjara Samaj) आणि राजकारण याला केंद्रस्थानी मानून बंजारा बेस असलेल्या ‘समनक’ (Samanak Party) या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. उद्या नांदेड […]










