मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व […]
मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगे बाबा यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा केली. त्यांच्याच या महान कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला. Narayana Murthy : मूनलाइटिंग, वर्क फ्रॉम होमच्या जाळ्यात अडकू नका, तरुणांना सल्ला […]
पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये शिवसेना (Shivsena) जेव्हा होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत (BJP) येण्याचे संकेत दिले होते. एवढेच कशाला जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले तेव्हाही उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, असा पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गौप्यस्फोट केला आहे. कसबा […]
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीचा प्रचार थांबला. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला पण या निवडणुकीत सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून मोठे प्रयत्न केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदारसंघात शर्थीने प्रयत्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघात रोड शो आणि जाहीर सभाही घेतल्या पण […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटली हे मी चेष्टेत बोललो होतो, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार आज मुंबईत बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला मी इतकं महत्व […]