- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Sai Resort प्रकरणी अनिल परबांना तिसरा झटका!
-
Air India : नॉन फ्लाइंग कर्मचार्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर : ३० एप्रिलपर्यंतच मुदत!
मुंबई : एअर इंडियाने (Air India) आपल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची (Voluntary Retirement to Non-Flying Staff) आँफर पुन्हा एकदा दिली आहे. १७ मार्चपासून येत्या ३० एप्रिल २०२३ पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १७) रोजी एअर इंडियाने नॉन फ्लाइंग कर्मचार्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची ऑफर पुन्हा एकदा दिली आहे. मागील वर्षी जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचा […]
-
मढी देवस्थानचा मोठा निर्णय, तिखटाचा नैवेद्य नको, तर…
अहमदनगर : होळीला (Holi 2023) सुरु झालेल्या मढीच्या यात्रेत (Madhi Yatra) लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. कानिफनाथांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. रंगपंचमी ते गुढीपाडवा (Gudhipadva) या कालावधीत मढी यात्रेचा तिसरा आणि अंतिम टप्पा असतो. कानिफनाथ मंदिर परिसर आणि मढी हद्दीत पशुहत्या करू नका, असे अवाहन देवस्थान समितीने केले आहे. कानिफनाथाला मलिदा, रेवडी […]
-
सांगलीच्या जतमध्ये भरदिवसा नगरसेवकाचा गोळ्या झाडून खून
सांगली : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. नगरसेवक विजय ताड आपल्या इनोव्हा गाडीतून असताना हल्ले खोरांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्यात विजय ताड यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील सांगोला रोडवर अल्फान्सो शाळेजवळ घडली आहे. ही भरदिवसा घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नगरसेवक […]
-
नगरकरांनो लक्ष द्या ! पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात झाला बदल…
अहमदनगर : नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. अहमदनगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजने वरील नवीन मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (ता. 18) शटडाउन घेण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे. याबातची माहिती खुद्द महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून […]
-
राहुरी तालुक्यातील ‘या’ गावांना मिळणार दिवसा वीज
अहमदनग : काल अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बाभुळगाव, ता. राहुरी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचा मुद्दा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला होता. आज सकाळी पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. मंत्रीमहोदयांनी माहिती घेऊन उचित कार्यवाहीचे आश्वासन दिले. राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील सौर उर्जा निर्मिती […]
-
काळजी घ्या…नव्या व्हायरसवर उपचार नाही; खबरदारी हाच उत्तम पर्याय!
मुंबई : गेली दोन वर्षे कोरोनाने जगभर कहर केला होता. या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस तयार करण्यात आली. यामुळे कोरोना काही अंशी आटोक्यात आला. मात्र आता पुन्हा एक नवं संकट देशावर आले आहे. H3N2 नावाचा व्हायरसची देशात एंट्री झाली आहे. या व्हायरसने आतापर्यंत महाराष्ट्रात दोघांचे बळी […]










