- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आजपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer Heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून […]
-
Rahul Gandhi यांचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप : भारतात लोकशाही संकटात!
मुंबई : भारताचा मूळ विचार नष्ट करून संपूर्ण भारतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपला एक विचार थोपवू पाहत आहे. पेगासस प्रकरणामध्ये माझाही फोन रडारवर होता. मला अनेक अधिकाऱ्यांनी फोन बोलताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. हे एकप्रकारे दबावाचं वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे भारतात लोकशाही संकटात आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल […]
-
संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून टाकावी, राणेंचे फडणवीसांना पत्र
मुंबई : ठाकरे कुटुंबीय आणि राणे कुटुंबीय या दोन्ही राजकीय नेतेमंडळींमधील वाद हे सगळ्यांना माहितच आहे. दोघेही एकमेकांवर आरोप तसेच टीका करण्याची एक संधी देखील सोडत नाही. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांना पोलीस […]
-
Bachhu Kadu असे का म्हणाले? भटके कुत्रे उचला अन् आसामला नेऊन टाका!
मुंबई : भटकी कुत्रे असोत की, पाळीव कुत्री असोत, त्यावर एकदम सोपा इलाज आहे. कुत्रे पाळीव असेल तर ते आपल्या घरी असायाला पाहिजे. ज्यांची पाळीव कुत्रे रस्त्यावर येत असेल तर त्यांच्या मालकांवरच थेट कारवाई केली पाहिजे. मला वाटतं की यावर एखादी समिती स्थापन करण्यापेक्षा मंत्री महोदय यावर थेट अॅक्शन प्लॅन जाहीर करा. त्यासाठी भटकी कुत्री […]
-
Mahrashtra State Board Exam : बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेणार नाही!
मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत शुक्रवारी (दि. ३) रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. यामुळे इयत्ता बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा […]
-
जुनी पेन्शन योजना : Devendra Fadanvis यांचा अप्रत्यक्ष नकार!
मुंबई : जुनी पेन्शन योजना २००५ सालापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे २००५ पासून १७ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress-Nationalist Congress Government) सरकार होते. तर आम्ही केवळ पाचच वर्षे सत्तेत होतो. पण जुनी पेन्शन (Old Pension) योजना लागू करा म्हणून १७ वर्षे सत्तेत असणारेच आम्हाला विचारत आहे. त्यामुळे आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतरच काय […]










