- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
भाजप आणि ओवैसीच खरे राम आणि श्याम; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
Sanjay Raut : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, की एमआयएमचे ओवैसी आणि भाजपा हेच […]
-
Kasba Chinchwad Bypoll : संजय राऊतांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, हा तर त्यांचा प्रशासनावर..
Kasba Chinchwad Bypoll : पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात (Kasba Chinchwad Bypoll) हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात कमी मतदान होत आहे. या मुद्द्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले,की सध्या जरी मतदान कमी दिसत असले तरी हे पुणे आहे. […]
-
Kasba Chinchwad Bypoll : आमदार तांबे म्हणाले, निवडणुकीचा ‘तसा’ परिणाम होणार नाही
kasba Chinchwad Bypoll : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत नेते मंडळींनी जोरदार प्रचार केला. भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा परिणाम राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणावर होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. आमदार तांबे आज सोलापूर […]
-
सुप्रिया सुळेंच्या कांदा निर्यातीवरील आरोपांना पियुष गोयलांचं प्रत्युत्तर
मुंबई : कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाल्यानं काद्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. योग्य भाव मिळत नसल्यानं हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्याची दखल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी घेतली. केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी (Onion Export)तातडीनं मागं घ्यावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी ट्वीटद्वारे केली, त्यावर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल […]
-
गंगामाई साखर कारखान्याच्या आगीत दोन कर्मचारी जखमी
अहमदगनर : शेवगाव (Shevgaoun)तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीजच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आग लागल्याचं समोर आलंय. यावेळी तेथे 32 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी असून उर्वरित 30 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गंगामाई साखर कारखान्याचे (Gangamai Sugar Factory)अध्यक्ष रणजीत मुळे (Ranjit Mule)यांनी दिलीय. सविस्तर माहिती अशी की, […]
-
अहमदनगरच्या नामांतरावर विखे नमले, आधी विरोध आता केंद्राकडे पाठपुरावा करणार
अहमदनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Aurangabad and Osmanabad) जिल्ह्याच्या नामांतरानंतर अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतरासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. यापूर्वी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भूमिकेवर टीका केली होती. पण आता दोन महिन्यांतच विखेंनी यू र्टन घेतला आहे. आज माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराचा […]









