या सर्व विषयावर आता श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे
एकनाथ शिंदे गृहखात्यासह अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.महायुतीने राज्यभरातील महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवास करण्याची सवलत दिली.
भाजपानं मनात आणलं तर आता जे मागण्या करतायेत ना त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. हे लोक डरपोक आहेत. ईडी, सीबीआयला
Maharashtra Weather Update Rain Alert for Next 2-3 Days : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचं चित्र (Maharashtra Weather Update ) आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक(Rain Alert) हवामान तयार झालंय. त्यामुळं […]
पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना