राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका सुरु असून ओबीसींच्या नॉनक्रिमिलियरची मर्यादा दुपटीने वाढवली असून राज्यात नवीन महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलायं.
मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, अशी वादळे येतात आणि जातात, असं म्हणत विखेंनी खासदार लंकेंना इशारा दिला.
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने उद्योग रत्न पुरस्काराबद्दल मोठा निर्णय घेतला असून, येथून पुढे राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा उद्योग रत्न पुरस्कार ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ पुरस्कार म्हणून दिला जाणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत उभारल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या उद्योग भवन […]
Ratan Tata For Bharat Ratna : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचं (Ratan Tata) बुधवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. आज […]
Ratan Tata : प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकांनी रस्त्यांवरून चालणाऱ्या ट्रकच्या मागे कविता किंवा अन्य मजकूर लिहिलेला वाचला अथवा पाहिला असेल. त्यात बहुतांश ट्रकच्या मागे नंबरपेक्षा मोठ्या अक्षरात दोन ओके टाटा असे लिहिलेले असते. मात्र, बहुतेक लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीये. याचा अर्थ काय आहे आणि त्याचा रतन टाटा (Ratan Tata) यांच्याशी काय संबंध आहे ते जाणून […]
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले आहे. महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने हे शुद्धीपत्रक काढले होते. मात्र, एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनगर ऐवजी धनगड असे वाचावे असे सरकारकडून काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तर, धनगड महाराष्ट्रात नसून यावर […]