मराठ्यांनी जातीवाद केला असता तर गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे इतक्या मोठ्या पदावर गेले असते? असं जरांगे पाटील म्हणाले
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.
लोकसभा मतदानाच्या एक दिवस अगोद अहमदनगर शहरात माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले.
जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली
माझ्या शिवसेनेला जर उबाठा म्हणत असतील तर यांनी एसंशी शिवसेना असं म्हणावं लागेल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
मी यापुढे निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढण्याची इच्छा नाही. माझा विधानपरिषदेचा कार्यकाळ अजून बाकी आहे