Exit Poll 48 मतदार संघ असणाऱ्या महाराष्ट्राचा कौल लोकसभेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील शेवटचे मतदान आज (दि.1) पार पडले. त्यानंतर आता राज्यातील पहिल्या लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आला आहे.
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
Sandeep Gulave यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षात प्रवेश झाला.
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार मिटकरी यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वार प्रतिवार युद्द रंगल आहे.
हिंगोली जिल्ह्याला एक परंपरा आहे. मोठी आदिवासी लोकसंख्याही आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेला हिंगोलीकर काय निर्णय घेणार? की परंपरा कायम ठेवणार?