Gajanan Taur Murder : जालन्यातील मंठा चौफुली परिसरात एकावर गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी गजानन तौर (Gajanan Taur) याच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर अज्ञात आरोपी पसार झाले आहेत. गोळीबारात मृत्यू झालेला गजानन तौरवर अनेक गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक समोर आली आहे. या घटनेमुळे […]
Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
मुंबई : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तक्रारींसाठी महिला व बालविकास विभागाने तयार केलेली ‘आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले. शिवाय तत्कालीन महिला व बालविकास […]
Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटच लढणार असल्याचा दावा उपनेते सुमित बागुल यांनी केला आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) जागेवरुन खलबतं रंगली आहेत. या भेटीनंतर […]
National Crime Records Bureau Report 2022 : पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आता देशात दंगलीच्या (Riot) बाबतीत अव्वल असल्याचं समोर आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) च्या अहवालानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलीचे 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात पॉक्सो गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून […]
मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. […]