भ्रष्टाचार, प्रलंबित कामे याबद्दल आपण नेहमीच पक्षातील सहकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली आहे.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
फडणवीस, शिंदे, अजित पवार हे भित्रे त्रिकुट आहे. भोपळा देणाऱ्यांना, श्रीमंतांची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्राने अद्दल घडवली पाहिजे.
मविआचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख - विशाल नगरमधील पदयात्रेत महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
आज या सभेला संबोधित करताना मला रमेश वांजळे यांची खूप आठवण येत आहे. मात्र, ते आजही आपल्यातच उपस्थित आहेत असं मला वाटतं.