Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी […]
पाथर्डीतील भारजवाडी येथे नारळी सप्ताह पार पडला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप पंकजा मुंडे उपस्थित होते. तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या तिघांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. पण त्यात जोरदार टीकाही झाली. महंत शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी […]
Vikhe’s factory will be investigated: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे अध्यक्ष असलेल्या डॉ. पदमश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहाता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण कडू व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पत्रकारांशी […]
Pankaja Munde On Pathardi Constituency: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक मोठे राजकीय विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. नामदेव […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून […]
राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने (Unseasonal rain शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे तुम्ही खचून जावू नका. या पूर्वीच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत १० हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. तर आता झालेल्या पिकांच्या नुकसानीचे […]