- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
श्रेय घेणं माझा स्वभाव नाही; जे घेताहेत तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न, थोरातांची विखेंवर टीका
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती… दगडफेकीवर अन्सार चाचांचं आवाहन
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात झालेल्या दगडफेकीनंतर सामना वडापावचे अन्सार चाचा यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तुम्ही जर गुण्यागोविदांने राहिले तर अशा भानगडी उद्भभवनार नसल्याचं मत त्यांनी यावेळी केलंय. तसेच मायबाप तुम्ही भांडणं करु नका, माझी हात जोडून विनंती असल्याचंही ते म्हणाले आहेत. संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत अन्सार चाचा म्हणाले, मायबाप तुम्हाला आम्ही […]
-
संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत
Sangamner Stone Pelting : संगमनेरमधील समनापूर (Samnapur) येथे मोर्चा संपल्यानंतर दगडफेक झाली होती. त्यात दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सतरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण हे संगमनेर व राहाता तालुक्यातील आहेत. (sangamner-stone-pelting-police-arrest-17-suspect) संगमनेरमध्ये मंगळवारी भगवा मोर्चा काढण्यात आला होता. […]
-
कोण शरद पवार? मी ओळखत नाही, केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा
Union Minister Ajay Kumar Mishra on Sharad Pawar : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली होती. मी अजय कुमार मिश्रा यांना ओळखत नाही असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या […]
-
सतेज पाटलांचा आठ दिवसांपूर्वीच इशारा अन् कोल्हापूरात दंगल
Satej Patil on Kolhapur violence : कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. काही संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याबंद दरम्यान काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरमधील अशांतता होणं हे प्रशासनाला पुढाकार घेऊन टाळता […]
-
Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं
Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat) Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने […]
-
Kolhapur : स्टेटस, आंदोलन, निदर्शने, दगडफेक अन् लाठीचार्ज… : छत्रपती शाहुंची नगरी का पेटली?
Kolhapur Riots : कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी […]









