चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
त्यावेळी या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक चर्चादेखील झाल्याचं कळतंय. त्याचसोबत अर्थसंकल्पीय
मासे मृत्यूमुखी पडत आहेत. शेतकऱ्यांचे टनेज घटत आहे, असं ते म्हणाले. माळेगावचे अध्यक्ष माझ्या शरयू कारखान्याच्या दराबाबत बोलले.
Satyajit Tambe Said Aurangzeb stain on history of Maharashtra : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून मोठं लोण उठलंय. अनेक राजकीय नेते कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर अनेकांनी कबर उखडून टाकू नये म्हणून वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान आता आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय. औरंगजेब हा […]
Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न […]
या नामविस्ताराच्या विरोधातील स्थगन प्रस्ताव कुलगुरूंनी स्वीकारला आहे. त्याच्यावर राज्यपालांनी १८ मार्चपर्यंत शिक्कामोर्तब